कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष होणार शिंदे फडणवीस सरकार याबाबत मोठे निर्णय घेण्याच्या विचारात आहे .सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्ष केल्यानंतर तरुण बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .
कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 58 वरून 60 वर्षे केल्यानंतर दोन वर्ष निघणारी नौकर भरती यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे तरी याबाबत शिंदे फडणवीस सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 58 वरून 60 वर्षे केल्यानंतर दोन वर्ष निघणारी नौकर भरती यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे तरी याबाबत शिंदे फडणवीस सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
